Tuesday, May 3, 2011





















दुनियेतला सर्वात मोठा आणि खूखार आतंकवादी ओसामा बिन लादेन अखेर संपला.
याला संपविनारे अमेरिकेतील ओबामा च्या नेत्रुत्वातिल सैनिक खरच कौतुकास पात्र आहेत .
अमेरिकेनी पुन्हा सिद्ध केले की ती महाशक्ति आहे.. आणि असेच धेय धोरण राहिल्यास कदाचित ती भविष्यात ही राहील.हजारो लाखो लोकांना ओबमानी खरया अर्थानी श्रध्हांजलि अर्पण केलि.
लड़ाई कशी तोडीस तोड़ जाली असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नहीं.
ओबामा खरच अभिनान्दानस पात्र आहेत. कारण स्वप्नवत वाटणारी घटना त्यानी प्रत्यक्षत आणली. या घट्नेमुड़े फक्त अमेरिकेतील जन्तेलाच नवे तर सम्पूर्ण जगातील जनतेला आनंद जाला असेल आणि हिम्मत आली असेल.येवड्या वर्षाची जिद्द ,चिकाटी, समर्पण , गोपनीयता, महत्वाकांक्षा आणि महत्वाच म्हणजे राष्ट्रप्रेमकमी आले.
पण आपले काय ?.....................त्यांनी करून दाखवील आणि आपण ?
विमान अपहरण , मुंबई बोम्ब्स्पोत , कश्मीर आतंक, संसद हल्ला., अश्या असंख्य आतंकी घटनांचे प्रमुख आतंकवादी अजुनही आमच्या कक्षेच्या (राष्ट्रप्रेम, चिकाटी, महत्वाकांक्षा, ) बाहर आहेत.
कसाब आणि अफजल ला आम्ही अजूनही शिक्षा करू शकलो नहीं. आणि जनतेला व् शहीदाना न्याय देऊ शकलो नहीं.,
ओसामा मारल्या गेल्यावर आपल्या देशातील ज्या नेत्यानी आनंदाचे , विजयाचे स्टेटमेंट दिले त्यांच्या मनात याची सल निर्माण जाली पाहिजे.
मोठ मोठे शब्द प्रयोग करीत ज्यानी या विजयाचे पोवाडे गीले त्यानी छोटासा निर्णय घेउन जनतेला न्याय देण्यासाठी अफजल सारख्या आतंक्वाद्याना धडा शिकवावा., आणि सापा ला दूध पाजत बासून मैत्री करान्यापेक्ष्या कठोर निर्णय घ्यावे एवढच......!
वन्देमातरम .....

Sunday, May 1, 2011

मंगल देशा ! पवित्र देशा !! महाराष्ट्र देशा !!!

विठ्ठल विठ्ठल म्हणत शेकडो वर्षापासून पंढरीची वारी करनारया वारकर्यांचा आणि जय मल्हार करत हलद उधलनार्या भक्तांचा हा महाराष्ट्र।,
''एक मेका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ'' सांगनारया तुकरामांचा महाराष्ट्र.,

'' सामर्थ्य आहे चलवलिंचे जो जो करील तयांचे '' हे सांगणारया रामदासांचा हा महाराष्ट्र।,
अखिल विश्वाच्या कल्याणा साठी देवाकडे ''पसायदान '' मागणारया ज्ञानोबांचा हा महाराष्ट्र।,
राष्ट्रासाठी ''मानुस दया मज मानुस दया हो'' असे मागन मागणारया तुकडोजी महाराजांचा हा महाराष्ट्र।,
स्वछातेचा संदेश देणारया गाडगेबाबांचा चा हा महाराष्ट्र।,
हिन्दवी स्वराज्या ची स्थापना करणारया शिवबाचा हा महाराष्ट्र।, छ। शाहुंचा हा महाराष्ट्र।,
३५० लढाया लढून ३५० ही लढाया जिंकणारया अजिंक्य योधा बाजीराव पेशाव्यांचा हा महाराष्ट्र।,
या देशाला शिवबाच दान करणारया माँ साहेबांचा हा महाराष्ट्र।,
रानी लक्ष्मीबाई चा हा महाराष्ट्र।, स्त्री शिक्षणत क्रांति करणारया सावित्रीबाई चा हा महाराष्ट्र।,
'' मन वडाय वडाय '' म्हणनारया बहिणाबाई चा हा महाराष्ट्र।,
आनंदीबाई जोशीचा हा महाराष्ट्र।, अहिल्याबाई होलकारंचा हा महाराष्ट्र।,
स्वराज्या साठी सिह गर्जना करणार वासुदेव बलवंत फडके चा हा महाराष्ट्र .,
'' स्वराज्य हा माजा जन्मसिध्ह हक्क आहे '' हे ठनकावनारया तिलकांचा हा महाराष्ट्र.,
स्वातंत्र यज्ञं कुंडात आहुति देऊन मातृभूमि साठी समुद्रत छलांग लगावनरया वीर सवारकरंचा हा महाराष्ट्र., चाफेकर बंधूंचा हा महाराष्ट्र.,
वृत्त पत्राचे पितृस्थान बालशास्त्री जम्भेकरांचा हा महाराष्ट्र., ज्योतिबा विनोबंचा हा महाराष्ट्र.,
''शिक्षण हे वाघिनिचे दूध आहे हे म्हननारया महामनवाचा हा महाराष्ट्र., अन्नाभाऊ सठेंचा हा महाराष्ट्र.,
हे हिन्दू राष्ट्र आहे व् देशातला प्रत्येक मानुस हिन्दू आहे ही गर्जना करणारया डॉ हेड
गेवारंचा हा महाराष्ट्र.,
आनन्दवन फुलविनारया बाबा आमटे चा हा महाराष्ट्र.,
चित्रकूट ला रामराज्य ची संकल्पना साकारणारया नानाजी देशमुखंचा हा महाराष्ट्र.,
वसंतदादा पाटलांचा व् यशवंतराव चव्हाणयांचा हा महाराष्ट्र.,
कमुनिष्ट पक्षाची मुहूर्तमेढ़ करणारया डांगे यांचा हा महाराष्ट्र.,

सर्व सामन्यांच्या घरात शिक्षणाची गंगोत्री पोचावी म्हणून '' रयत शिक्षण संस्था'' सुरु करणारया कर्मवीर भाउराव पाटिल व् ''श्री शिवाजी शिक्षण संस्था'' सुरु करणारया भाउसाहेब देश्मुखाचा हा महाराष्ट्र.,
लोकनायक बापूजी अणेंचा हा महाराष्ट्र.,
देशवासियांच्या मुखत गीत रामायण गुण-गुणवनारया बाबूजी फडके चा हा महाराष्ट्र.,

प्रा राम शेवाड़कर व् सुरेश भटा चा हा महाराष्ट्र.,
घरघरात शिव चरित्र पोचवणारया बाबासाहेब पुरंदरेंचा हा महाराष्ट्र.,व्
घरघरात संभाजी पोचवणारया शिवाजी सावंत व् विश्वास पाटिल यांचा हा महाराष्ट्र.,
राधेय पोचवणारया रणजीत देसाई चा हा महाराष्ट्र.,
घरघरात पक्षी, मित्र म्हणून पोचवणारया मारुती चित्तम्पल्ली यांचा हा महाराष्ट्र.,
सालसकर, कामटे, करकरेचा हा महाराष्ट्र.,
अशा अनेक पूजनीय , वंदनीय, महत्म्यांचा हा महाराष्ट्र.,
तुमचा-आमचाही हाच महाराष्ट्र.,
देशाला जाज्वल्य इतिहास देणारा महाराष्ट्र.,
देशाला उज्वल भविष्य देणारा महाराष्ट्र.,
देशाचा नेतृत्व करणारा महाराष्ट्र.,
देशासाठी आमचे योगदान काय? .....

या प्रश्नाची सतत जाणीव करुन देणारा हा महाराष्ट्र.,
जय महाराष्ट्र!

Tuesday, April 26, 2011


" दम मरो दम " आत्ताच रिलीज ज़लेला हा चित्रपट॥,, चित्रपट लोकानी पहावा म्हणून लोकमत ने चांगलीचमार्किटिंग केलि। चित्रपटाचा विषय तोच नेहमीचा स्मगलिंग अणि लवस्टोरी। माला वाटत प्रेसेंटेशन पण काही खासनहीं केल। सस्पेंस च्या नादात खुप बोर अणि रटाळ जाला चित्रपट।बोल्ड सोंग अणि सीन दाखउन गर्दी खेचन्याचा नेहमीचाच प्रयत्न । शेवटी काय............... दम मरो दम

Monday, April 18, 2011


अन्ना हजारे " देशातील जनतेला कदाचित आत्ता माहित जालेल पण महाराष्ट्रला गेल्या अनेक वर्षा पासून परिचित असणार गाँधीवादी विचारासर्निच एक व्यक्तिमत्व.अनेक हिंसात्मक अन्दोलानाला थार न देनारया राजकीय नेत्याना अन्नाच्या अहिंसात्मक आन्दोलानाने घाम फुटतो आणि होत्याचा नव्हत होत. हे महाराष्ट्र च्या जनातेनी अनेकदा पहिल. जनतेच्या पैश्याच नमक काय होत, त्याचा विनियोग कसा होतो हे जनतेला माहित व्हाव अणि राज्य पारदर्शी चलाव, जनतेच्या समोर सर्व असाव या साथी माहितीचा अधिकार देशात असावा म्हणून अन्नानी आन्दोलन कल आणि त्याचा काय जाल हे आपण पहिलाच. आज त्याच माहितीच्या अधिकारामुड़े आज देशातील अनेक भ्रष्ट्राचार उघडकीस आलेत, जर हा अधिकार अमलत नसतातर " आन्धाल्यानी डलल असत अन कुत्र्यानी पीठ खालल असत " उघडकीस आलेले भ्रष्ट्राचार एवढ्या मोठ्या आकड्या मधे आहेत की ते अंकात लिहिताही येन कठिन.
आता अन्नानी मोर्च्या वदव्लय तो जन लोकपाल विधेयाककडे. हे करत असताना त्यांच्यावर संसदेला वेठीस धर्न्याचा, ब्लाकक्मेल करण्याचे आरोप अनेकानि केलेत . हे आरोप पाहून या लोकांची कीव यावी असे हे आरोप आहेत. कारन जर सरकार निगरगट असेल, आप्ल्याचा मस्तीत मशगुल असेल तर त्याला वाथानिवर आनंयाचे कम जनतेचे असतेच. इथे ते एक वयस्क पण मानाने तरुण अस्न्यार्य व्यकतिने केले त्यात काय गैर.अणि हे आन्दोलन लोकशाही मर्गानेच आहे. ह्याच भावना माज्या तरुण मित्र मैत्रिनिंच्या असतील म्हनुनच क्रिकेट वर्ड कप च्या आनंदात धुंद तरुनाइने या अन्दोलनाला पाठिंबा देत सरकारला ज़ुक्न्यास भाग पडले.
या आंदोलानामुड़े अन्नासमोर एक आव्हान आहे . ते म्हणजे त्याना पाठिंबा दिलेल्या तरुनाइचे, तरुनानी दाखविलेल्या विशवास अणि आपल्या सहभागाचे.या तरुनाइला सोबत घेउन एक वेगडी दिशा देण्याचे कामही आता अन्नाना करावे लागेल कदाचित. हे शक्य होण्यासाठी माला वाटते लोकपाल समिति मधे जर देशातील इतर बुध्हिजिवे, समाजसेवी, विरोधी पक्षातील नेता घेउन जर ही समिति सर्वसमावेशक केलि असति तर जरा बरे जाले असते. यामधे आपलेच सहकारी घेउन हे आन्दोलन संकुचित केले असे वाटते.
लोकपाल विधेयक पारित जाल्यावर याचा फायदा देशवासियाना किती होइल हे येणारा कालच सांगेल. पण दोस्तानो एकमात्र निश्चित हे आन्दोलन निस्वार्थी अणि प्रमाणिक असेल तर आपण याच्या पाठीशी राहून जन लोकपाल विधेयकच नहीं तर लोकप्रतिनिधिना वापस बोलावन्याचा कायदा करण्यासाठी आन्दोलन उभी केलि पाहिजे. एवढच.......!
वन्देमातरम..

Saturday, November 6, 2010

नेत्रदान संकल्प प्रोग्राम .

महाराष्ट्र शाषण के अंतर्गत आनेवाले "अंधत्व निवारण समिति ", अकोला के साथ मिलकर हमारी सामाजिक संस्था ज्ञानदीप प्रतिष्ठान, तेल्हारा। जि अकोला ने नेत्रदान संकल्प प्रोग्राम लिया । जिस प्रोग्राम कोलेज छात्र -छात्राए ने नेत्रदान का संकल्प किया।
(नेत्रदान निवारण समिति, अकोला के
कोंसिलर इन्फोर्मेश देते हुवे )



















प्रोग्राम में नेत्रदान के बारेमे अपनी शंका पुचातेहुवे छात्र











(नेत्रदान संकल्प पत्र का वितरण करते हुवे अधिकारी)

दीपावली शुभचिंतन .

हमारे देश में दीपावली का त्यौहार बड़े ही धूम दामसे मनायागाया ।आप सभी को दिपवालिकी अनेक शुभकामनाये । मुजे पता है मई एक दिन बाद आप को विश कर रहा हु , पर दिल से कर रहा हु। आओ हम सभ पर्यावरण संतुलित दीपावली मनाये।

Tuesday, July 13, 2010

आदर्ष इंग्लिश स्कूल का उद्घघाटन .




सभी मान्यवरो का तिलक लगाकर स्वागत करते हुवे । सांसद संजयजी के साथ हम खड़े है।

आदर्ष इंग्लिश स्कूल का उद्घघाटन लम्पन्न .


उद्घघाटन सत्र में अपने विचार रखते हुवे सांसद संजयजी धोत्रे ।

आदर्ष इंग्लिश स्कूल का उद्घाटन .

हमारे सांसद संजयजी धोत्रे के करकमलो द्वारा स्कूल का उद्घघाटन ।

Thursday, May 6, 2010

न्यान देवता की जय .....

दिस्तो,
आज बहूत अच्छा लग रहा है । आतंकवादी कसब को फासी की सजा ने कर हमारे भारत की न्यान व्यवास्ताने एक ऐतिहासिक निर्णय दिया है। एस निर्णय से हमें बहोत ही गर्व महसूस हो रहा है। मुजे लगता है कसब को जल्दी से फासी दे देनी चाहिए। ..

Tuesday, April 6, 2010

पंचियोके लिए प्याऊ का वितरण .......

पंछियों के लिए प्याऊ का वितरण करते हुए ।

Monday, February 1, 2010

प्रोग्राम ऑफ़ इन्फोर्मशन एक्ट

आज बहोत दिनों के बाद यहाँ आना हुवा । अभी हमारी ngo के माध्यमसे क्वोलेज के छात्र छात्रा ओ के लिए act of information अवेरनेस प्रोग्राम लेना शुरू है । ये इन्फोर्मेशन जादासे जादा युवाओ को मिले ओउर उस के माध्यम से कुछ अच्छा हो ये हमारा हेतु है।

इसे ओउर अच्छा बनाने के लिए आप के सुजाव का हम स्वागत करते है।

Monday, January 4, 2010

जय विज्ञानं

आज हमारे प्रधान मंत्रीजी मा मनमोहनसिंह जी ने एक घोषणा की , उम्र १० से १५ के छात्रों को विज्ञानं पुरस्कार देनेकी । ये बहोत ही अछि बात है । इससे बच्चोमें विज्ञानं के प्रति रूचि बढ़ेगी ओउर मेधावी छात्र - छात्राए एस्मेसे उभरकर आयेंगे।

Friday, January 1, 2010

अनाज से शराब ओउर शराब से बर्बाद

अभी कुछ दिनों पहले की न्यूज़ है। अपनी भारत सरकार खाने के अनाज से शराब बनानेका प्रस्ताव ला रही है। मुजे समाज में नहीं आता के सरकार को ये ऐसे विषय मिलते कहासे है। जनता को खाने के लिए अनाज नहीं मिल रहा । गेहू , चावल, दाल, शक्कर , तेल, सभी चीजो के भाव बढ़ा रहे है। और दूसरी तरफ ये शराब्ब का प्रस्ताव । एक सर्वेक्षण के अनुसार देश में शराब की फैक्ट्री या बड़े बड़े नेता के या तो उनके बेटो के नाम से है। इसका मतलब ये साफ है के ये अपना बिज़नस बढ़ाना चाहते है। ये तो अंग्रेजो वाला कम हुवा। अनाज से शराब बना के ये जनता को और भूखा रखने वाले है । शराब का उत्पादन जादा हुवा तो बाद में उसे बेचने के लिए ये राशन के दुकान में सस्ते में देंगे । एस प्रस्ताव का मई निषेध करता हु।

Sunday, December 27, 2009

मुझे ये बताते हुवे अच्छा लग रहा है के हमारी ngo ज्ञानदीप प्रतिष्ठान हमारे एरियाके कक्षा ५ से १० के स्टुडेंट के लिए पर्यावरण अवेरनेस प्रोग्राम दी ७, ८, ९, जनवरी को ये रही है। एस प्रोग्राम के जरिये लोगोमे जनजागृति करना ये हमारा उद्देश्य है।

Tuesday, December 22, 2009

क्या ये आम आदमीकी सरकार है

आज टी.वी पे न्यूज़ देखि के सभी मंत्री यो को और उनके फ्यमेली के कितने भी सदस्योको हवाई प्रवास फ्री में देनेका शासन ने जाहिर किया है, ओ प्रवास कहा भी कितनेभी सदस्योको दिया जायेगा । दोस्तों एक तरफ भारत के किसान आत्महत्या कर रहे है, महंगाई से लोग हैरान है , बिजलीकी समस्या पीछा नहीं छोड़ रही , ऐसे स्तिति में सरकार ने ये निर्णय ले के आम जनताका मजाक किया है । ऐसा मुजे लगता है। ऐसा लगता है । क्या ये वही सरकार है जिसको हम हम सब ने चुन के दिया है? क्या ये आम जनताकी सरकार है ? पता नहीं ये देश को कहा ले जायेगे । पिचली बार भी हमारे विदेश मत्री का पंच तारांकित होटल का खर्चा हम सब ने देखा है । मुझे आच्यर्य है की ये निर्णय सरकार ने लिया कैसे।

Sunday, December 20, 2009

आज अवतार पिक्चर देखि, अछि है । पिक्चर पर्यावरण का सब्जेक्ट दुनिया के सामने रखनेका अच्छा प्रयास किया है । पर्यावरण के लिए हम सभी ने काम करना चाहिए । मै अभी कक्षा ८ से १० क स्टुडेंट के लिए पर्यावरण अवेरनेस प्रदर्शन ले रहा हु । उसमे स्टुडेंट को फोटो और प्रोजेक्टर के माध्यम से पर्यावरण के बारेमे जानकारी देना है। और उनको कुछ ब्राउचर दे के जनजागृति करना है। ये प्रोग्राम मै मेरे ngo के साथ ले रहा हु।

ये प्रोग्राम अच्छा होने के लिए आप के कुछ सुजाव अगर मिलेंगे तो प्रोग्राम और भी अच्छा हो सकता है।

Wednesday, December 16, 2009

सेमिनार photo


regional language

बहूत बढ़िया प्रोग्राम चल रहा है। नैसकॉम बढ़िया प्रोग्राम ले रहा है.

R U LIKE DISTRIBUTION OF MAHARASHTRA

Can finish the problem of vidarbha distrubation of maharashtra state.

it program

is the best programm in ngp for in with nasscom foundation.